पनवेल : नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आग्रही असलेल्या येथील ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजातील भूमीपुत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील दौऱ्यानंतर चलबिचल वाढल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील विवीध विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी शुक्रवारी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पस्थळी आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोहळ्यात पंतप्रधानांकडून विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा येथील भूमीपुत्रांना होती. प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून दि.बा यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा