हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा यासाठी शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते आग्रही होते. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णही केली. पण अवघ्या दिड वर्षात शिवसेनेच्याच पालकमंत्र्यांना शिवसैनिक कंटाळले आहेत. पक्षसंघटनेसाठी पालकमंत्री उदय सामंत वेळ देत नाहीत, त्यांच्या खात्याचाही जिल्ह्याला कुठलाच फायदा होताना दिसत नाही असा सूर आळवायला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा