सांगली : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या जिल्हा नियोजन समित्या बरखास्त करण्यात आल्या. यानंतर नव्याने सांगली जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यास पालकमंत्री सुरेश खाडे यांना दीड वर्षात मुहुर्त मिळालेला नसताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या गटाच्या चार सदस्यांना विशेष सदस्य नियुक्त करून राजकीय बाजी मारली आहे. महायुतीतील घटक पक्षांना सत्तेचा वाटा तर दूरच राहिला साधा मानसन्मानही मिळत नसल्याचा आरोप माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करून महायुतीच्या मेळाव्यात स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचेच अधोरेखित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा