सोलापूर : काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये विलक्षण संघर्ष होत असताना दुस-या बाजूला दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि नेते धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील जगद्गुरू महास्वामीजी, मठाधिपतींच्या दरबारात धावा करीत आहेत. यामागे आशीर्वादासह विशिष्ट समाजाची मते पदरात पाडून घेण्याचा हेतू दिसून येतो. महास्वामीजींचा खरा आशीर्वाद कोणाला, यावरूनही दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे हा विषय सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा