आठवडाभरानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत ‘मोदी की गॅरंटी’ या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या घोषणेचा दहा पेक्षा अधिक वेळा उल्लेख करीत मतदारांना आपल्याला पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली. एक प्रकारे मोदी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंगच सोलापूरमध्ये फुंकले. तसेच सोलापूरमधील लक्षणिय मतदार असलेल्या पद्मशाली आणि विश्वकर्मा या दोन समाजांचा जाणीवपूर्वक उल्लेख करीत या मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा