ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असताना या जागेवर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या नेतृत्वालाच एकप्रकारे गुगली टाकल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाण्याची जागा भाजपला मिळावी आणि येथून नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांना रिंगणात उतरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. असे असताना नेतृत्वाने विचार केल्यास मी आनंदाने लोकसभा लढवेन असे वक्तव्य करत आमदार केळकर यांनी पक्षातील जुन्या निष्ठावंतांचा विचार उमेदवारीसाठी आधी करावा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा