डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीतून एक वेगळे प्रारूप समोर येत असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या बंडखोरांनी भाजपच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. ऐरोली, बेलापूर आणि कल्याण पूर्व या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारासमोर शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोर उभे ठाकले आहेत तर, डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात ठाकरे गटातून उभे ठाकलेले दीपेश म्हात्रे हे एकेकाळी शिंदे यांच्या खास मर्जीतील समजले जात. असे असताना या बंडखोरांना थोपवण्यात शिंदे अपयशी ठरले की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, यावर आता भाजपच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा