नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना “काँग्रेस मुक्त भारत! ही केवळ घोषणा नसून समस्त भारतीयांची ठाम धारणा आहे” असे प्रतिपादन केले होते. या गोष्टीला आता आठ वर्षे झाली असून केंद्रामध्ये भाजपा संपूर्ण वर्चस्व राखून आहे. आठ वर्षांपूर्वी फक्त सात राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती जी आजच्या घडीला १७ राज्यांमध्ये व एका केंद्रशासित प्रदेशात आहे. स्वबळावर अथवा अन्य पक्षांच्या साथीने भाजपा या राज्यांमध्ये सत्तेत असून छत्तीसगड व राजस्थान या अवघ्या दोन राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर झारखंड व तामिळनाडूमध्ये काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा