बीड : राजकारण आणि सत्ता या समीकरणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घडी अजूनही बसलेली नाही. विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर यांना अद्यापही राजकीय सूर सापडलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले राजकीय संबंध कायम ठेवत आता जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा