जयेश सामंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर पट्टयातील अत्यंत महत्वकांक्षी अशा विकास प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धडाका लावत या संपूर्ण पट्टयातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांवर महायुतीची पकड घट्ट करण्याची आखणी महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी केल्याचे पहायला मिळाले. मुंबई महानगर पट्टयात ३३ हजार कोटींपेक्षा अधिक विकास प्रकल्प सुरु असल्याचे विधान यावेळी खुद्द पंतप्रधानांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा