अखंड कार्यरत राहणे हा काहींचा स्वभाव तर बघू नंतर हा काहींचा. व्यक्तीबरोबरच काही संस्थांचा-राजकीय पक्षांचाही तसाच काही आपला एक स्वभाव असतो. अशाच स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आणि ते घडवले मुंबईच्या पावसाने. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पावसामुळे रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर त्याचवेळी मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असताना गडचिरोलीपासून ते ठाणे-पालघरपर्यंतचे नेते-पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश, युवक, महिला अशा विविध आघाड्यांच्या बैठकांचे सत्र मंगळवारपासून सुरू झाले ते बुधवारीही सुरूच आहे. दोन बैठकांची ही कथा या दोन्ही पक्षांच्या राजकीय स्वभावाचे तपशील रेखाटते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा