मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपला सक्षम स्थानिक पर्यायी नेतृत्व मिळाले नसल्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मोदींनी धडाक्यात प्रचार करूनही कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती उत्तरेकडील तीन राज्यांमध्ये झाली तर, आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता मांडली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा