मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा देणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना आता स्वत:च्याच वरळी मतदारसंघात आव्हान उभे राहिले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत वरळीमधून घटलेले मताधिक्य आणि महायुतीसोबतच मनसेनेही वरळीत चाचपणी सुरू केल्याने सावध झालेले आदित्य ठाकरे यांनी वरळीत आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा