श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर तसेच, राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी रांगा लावून मतदान केले होते. दोन्ही विभागांमध्ये मिळून सुमारे ५९ टक्के मतदान झाले होते. आता दहा वर्षांनंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही लांबलचक रांगांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा