भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार असताना कसा अन्याय झाला होता हे जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. जयशंकर म्हणाले की माझे वडील के. सुब्रमण्यम हे कॅबिनेट सेक्रेटरी होते. मात्र १९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना या पदावरून हटवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा