जळगाव – जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ११ मतदारसंघात महायुतीचा विजय झाल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज अद्याप धक्क्यातून सावरलेले नाहीत. दारूण पराभवानंतर अनेक जण अक्षरशः राजकीय विजनवासात गेले असून, अनेकांनी राजकीय कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना उपस्थित राहणे कमी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा