जालना – जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवे आणि भाजपने केलेल्या मतदारसंघाच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असणार असल्याचे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा