राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा लवकरच जम्मू काश्मीरला पोहचणार आहे. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहचण्याआधीच पक्षाला मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या दीपिका पुष्करनाथ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दीपिका पुष्कर नाथ या कठुआत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वकील होत्या. आपल्या राजीनाम्याचं कारण लाल सिंह आहेत असं दीपिका पुष्कर नाथ यांनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा