Rajasthan Loksabha Election २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने राजस्थानमधील सर्व २५ जागांवर विजय मिळवला होता. शुक्रवारी (१९ एप्रिल) पहिल्या टप्प्यात राजस्थानमधील १२ जागांसाठी मतदान होणार आहे. पुन्हा निकालाची पुनरावृत्ती होणार नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस जाट समुदायातील नाराजी, सत्ताविरोधी जनता आणि युतीवर अवलंबून आहे, तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, राम मंदिर, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे यावर अवलंबून आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा