सांगली : विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड साजराही करता आला नाही, आणि राज्यभर मिरवताही आला नाही. महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली. यात हा विजय दुर्लक्षित ठरला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आमदार पाटील यांना पुन्हा नव्याने राजकीय मांडणी केली तरच जिल्ह्यात खचलेला नेतृत्वाचा शिरपेच डोईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांचे वाढलेले बळ भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोलाचे भांडवल तर ठरणार आहेच, पण आमदार पाटील यांना आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद अबाधित ठेवण्यासाठी अधिक जागृत राहावे लागणार असे दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा