कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्रात राजकीय मशागत सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार घेऊन राजकारण करणारे मुख्यमंत्री राव यांना प्रामुख्याने शेती क्षेत्रातील प्रभावी कार्यकर्त्यांची गरज भासत असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या रूपाने भरपाई झाली आहे. तथापि त्याचा राजकीय फायदा नेमका किती मिळणार यासाठी निवडणूकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. राव यांच्या हालचाली पाहता त्या महाविकास आघाडीला अडचणीच्या ठरण्याची शक्यता दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा