कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवून भाजपाला धूळ चारली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने तेथील जनतेला पाच आश्वासनं दिली होती. दरम्यान, काँग्रेसने ही आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. येथील सिद्धरामय्या सरकार ‘अन्न भाग्य योजना’ लवकरच सुरू करणार आहे. मात्र केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाला गहू आणि तांदूळ विकण्यास मनाई केली आहे, त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यास अडचणी येत आहेत, असा दावा सिद्धरामय्या सरकारने केला आहे. याच कारणामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा