मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांच्यापासून सुरु झालेली शिवसेना ठाकरे पक्षातील गळती माजी आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत येऊन सध्या थांबली आहे. ही गळती रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न ठाकरे गटाने सुरु केले आहेत. त्यासाठी कोकणातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली. तीस वर्षापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोकणात आता ठाकरे पक्षाचे विनायक राऊत, वैभव नाईक व भास्कर जाधव हे असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नेते शिल्लक राहिले आहेत. नाईक, जाधव यांच्या विधानाने त्यांच्या बद्दल उलट सुलट चर्चा आहे. नाईक यांच्या महायुतीतील प्रवेशाला राणे यांचा खोडा आहे तर लहरी जाधवांचे काही सांगता येत नाही, असे शिवसेनेतच बोलले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा