पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळते आहे. इथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष, भाजपा आणि डाव्या पक्षांसहित काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे. तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीबरोबर येत निवडणूक लढवण्यास नकार देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने पश्चिम बंगालमध्ये त्याचे पारडे जड आहे; मात्र भारतीय जनता पार्टी तृणमूल काँग्रेसच्या प्राबल्याला आव्हान देताना दिसते आहे. सध्या प्रचारसभांमध्ये ‘लक्ष्मी भंडार योजने’वरून जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि विरोधक भारतीय जनता पार्टी हे दोन्हीही पक्ष या योजनेवरून वादविवाद करताना दिसत आहेत. राज्यातील निवडणुकीच्या प्रचारामध्ये ही योजना एवढी चर्चेत का आली आहे आणि तिच्यावरून नेमके काय रणकंदन सुरू आहे, ते पाहूयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा