भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या भवितव्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जागावाटपाच्या मतभेदामुळे अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या बाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही पश्चिम बंगाल इंडिया आघाडीतील काँग्रेस, डावी आघाडी आणि भारतीय सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांच्यातील जागावाटपाचे कोडे सुटलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा