सांगली : पावसाची दोन नक्षत्रे कोरडी गेल्याने यंदाचा खरीप हंगाम वायाच जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यात दुष्काळात धोडा महिना अशी अवस्था झालेली असताना राजकीय पातळीवरून मात्र, दुष्काळी राजकारणाला भरती येत आहे. पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी निवडणुकीची सुगी सुरू होणार असल्याने दुष्काळासाठी आपण काही तरी करतोय हे दाखविण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. यासाठी दुष्काळाचा शाप भाळी घेऊन गेली सत्तर वर्षे नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असलेल्या कर्नाटक सीमेलगतच्या जतच्या रणभूमीची निवड राजकीय पक्षांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा