चंद्रपूर : दारूबंदीचा निर्णय भाजपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरला आहे. राज्यातील युती शासनाने जिल्ह्यात दारूबंदी केली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ती उठवली. मात्र या मुद्याचा निवडणुकीत पद्धतशीर वापर केला जात असून त्याचा फटका २०१९ लोकसभा व विधानसभा तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा