चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कायम राखणार की भाजप पराभवाचे उट्टे काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी विदर्भात सर्वत्र भाजपला विजय मिळाला असताना चंद्रपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्याने यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली जाणार का, याची उत्सुकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा