जळगाव : राज्यातील महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांनी एकेक मंत्रीपद देत जळगाव जिल्हा त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे, हे अधोरेखीत केले असताना लोकसभा निवडणुकीसाठी मात्र सत्तेतील तीनही पक्षांसह विरोधी महाविकास आघाडीत मतदारसंघावरील हक्कावरुन रस्सीखेच सुरु आहे. अनेक वर्षांपासून भाजपला साथ देणाऱ्या जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर समीकरणे बदलल्याने विरोधकांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा