पिंपरी : मोदी लाटेचा फायदा उठवत, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी यांचा पराभव करत सलग दोन वेळा दिल्ली गाठल्यानंतर आता तिसऱ्यावेळी दिल्लीचा मार्ग गाठणे मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना खडतर दिसत आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या आमदारांचा वाढता विरोध, दहा वर्षांतील विरोधी वातावरण, शिवसेनेतील फूट, समोर संभाव्य तगडा उमेदवार असल्याने यावेळी दिल्लीचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा