लातूर : दोन माजी मुख्यमंत्री व एक माजी केंद्रीय गृहमंत्री ज्या जिल्ह्याने दिला त्या जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस मजबूत होती. मात्र, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असल्याने यावेळी तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सूर गवसेल का असा प्रश्न पडला आहे. त्याच बरोबर भाजपकडून उमेदवार बदलण्याची परंपरा कायम राहणार की विद्यमान खासदार सुधाकर श्रृगांरे यांनाच पुन्हा उमेदवारी देणार याचीही उत्सुकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा