मुंबई : एकीकडे उच्चभ्रू वस्ती, दुसरीकडे मोडकळीस आलेल्या इमारती व चाळी, झोपडपट्टी अशी रचना असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये कडवी लढत होईल अशी चिन्हे आहेत. मुंबईतील ताब्यात असलेला एकमेव मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची कसोटी लागली असतानाच, ठाकरे गटाला मुंबईत धडा शिकविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा