तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. त्यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच सामना आहे. भाजपाला तेलंगणात केवळ काँग्रेसकडूनच नव्हे तर भारत राष्ट्र समिती (BRS) कडूनही कठीण आव्हान आहे. भाजपा आपल्या गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली असून, अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत. तेलंगणात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा