काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. छत्तीसगडमध्ये लोकसभेचे ११ मतदारसंघ आहेत. त्यातील राजनांदगाव मतदारसंघातून ते उभे आहेत. हा मतदारसंघ सत्ताधारी भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. आज (२६ एप्रिल) लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर आपली सडेतोड मते व्यक्त केली आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलेला प्रचार याबाबतही त्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा