या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ‘चारशेपार’ जाणार असल्याची घोषणा केलेली आहे; तर दुसरीकडे भाजपा ‘चारशेपार’ नव्हे सत्तेतून पायउतार होईल, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे. पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी आणि संपूर्ण देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजपाला चारशेपार जाण्याची गरज आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी बुधवारी (१५ मे) झारखंडमधील रामगढच्या प्रचारसभेत केले आहे. भारतीय जनता पार्टीला चारशेपार जागा कशासाठी हव्या आहेत? यासंदर्भात पक्षाने याआधी अनेक प्रकारचे दावे केलेले आहेत. आपण आता याच दाव्यांवर एक नजर टाकणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा