केरळ हे देशातील असे एकमेव राज्य आहे, जिथे डाव्या पक्षाची सत्ता आहे. एकेकाळी पश्चिम बंगालमध्येही डाव्यांचे प्राबल्य अधिक होते. मात्र, आता तृणमूल काँग्रेस पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे सत्तेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अल्पसंख्याकांची मुस्कटदाबी करत असून ममता बॅनर्जी त्यांना मदत करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांनी केला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालच्या खऱ्या प्रश्नांना भिडतच नसून ते तस्करी आणि इतर बेकायदेशीर कृत्यांमधून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. माकपचे राज्य सचिव एम. डी. सलीम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा