रायबरेली आणि अमेठी हे नेहरू-गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ राहिले आहेत. काँग्रेसकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन मतदारसंघांमधून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबतची उत्सुकता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताणली गेली. रायबरेलीतून सोनिया गांधींच्या जागी प्रियांका गांधींना मैदानात उतरवले जाईल, अशा स्वरूपाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण- आता रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीमधून पक्षाचे कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. या सगळ्या घडामोडींचे सविस्तर विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी केले आहे. –
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा