Loksabha Election 2024 लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. पुढील टप्प्यांसाठी देशभरातील सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. प्रचारसभा हा त्याचाच एक भाग आहे. भारतीय जनता पार्टीने यंदाच्या निवडणुकीत ‘४००’ पारचा नारा दिला आहे. पक्षाने दावा केला आहे की, यंदाच्या निवडणुकीत पक्ष ४०० हून अधिक जागांवर विजय मिळवेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार संजय बारू यांनी ‘द ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील आपल्या लेखातून यावर आपले मत व्यक्त केले आहे. भाजपा नेत्यांनाही इतके संख्याबळ नकोय, असे त्यांचे सांगणे आहे. संजय बारू पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पहिल्या पर्वात म्हणजे २००४ ते २००९ या काळात त्यांचे माध्यम सल्लागार होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा