अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. अशातच गुरुवारी दिल्लीत भाजपा आणि जेडीएस यांच्यात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही पक्षांनी परस्पर विश्वास आणि सहकार्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा