आजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये केरळमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही कोंडी फोडण्याचे भाजपाने ठरवले असून त्यासाठी काही मतदारसंघ निश्चित करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि त्यानंतर त्रिसूर इथे झालेल्या महिला मोर्चाला मिळालेला प्रतिसाद यातून भाजपाची लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा