पश्चिम बंगालमधील भूपतीनगरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर शनिवारी जमावाकडून हल्ला करण्यात आला. एनआयएचे पथक २०२२ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी जमावाने एनआयएच्या पथकातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत दोन अधिकारीही जखमी झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. तर, एनआयएच्या पथकावरील हल्ल्याला टीएमसी जबाबदार असल्याचे भाजपाने म्हटले आहे. त्यावरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा