मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससह भाजपाच्या प्रचारालाही वेग येत आहे. येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपाने यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. म्हणजेच मोदी यांनी केलेल्या कामाचा आधार घेत, मध्य प्रदेशच्या जनतेकडे मते मागितली जात आहेत. याच प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे पत्र प्रत्येक घराघरांत घेऊन जाणार असून, पत्राच्या माध्यमातून मोदी यांचा संदेश लोकांना सांगितला जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा