कर्नाटकची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश राज्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असा चंग काँग्रेसने बांधला असून त्यासाठी तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. १२ जून रोजी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी जबलपूर येथे सभेला संबोधित करत या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. चौहान यांच्या काळात तीन वर्षांमध्ये फक्त २१ जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे, असा मोठा दावा प्रियांका गांधी यांनी केला आहे. याच कारणामुळे येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा