ठाणे : सरकारच्या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. कारण हे जनतेचे पैसे आहेत, असे सांगत आम्ही जनतेचे पैसे वाटणारे आहोत, त्यांचे पैसे लाटणारे नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात प्रचार रॅलीदरम्यान केली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय. यामुळेच प्रत्येकाच्या घरात योजनेचा कसा लाभ मिळेल, याचा विचार करूनच योजना राबविल्या आहेत, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा