वर्धा : जिल्ह्यात चारी मुंड्या चीत झालेल्या काँग्रेसला नव्याने उभे करण्याचे आव्हान विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिले आहे. सेवाग्राम – पवनारची पुण्याई हीच शिदोरी घेऊन काँग्रेसीची वाटचाल राहिली. भाजप उदय होईपर्यंत काँग्रेसला आव्हान देणारे इतर पक्ष तुलनेत काडी पहिलवानच होते. निभावून गेले. पण आता निवडणुकीचेच नव्हे तर जनतेस मोहात पाडून वळते करण्याचे कसब साधलेल्या व संघटनात्मक बाहुबळ असलेल्या भाजपने काँग्रेसची कंबर मोडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा