नागपूर : नागपुरात संघाचे मुख्यालय असल्याने पुरोगामी विचारांच्या संघटना, राजकीय पक्ष त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या शहराची निवड करतात. महात्मा गांधी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात संघाचा हात होता, असे नेहमीच आरोप होत असतात. ते फेटाळलेही जातात. निवडणुका आल्यावर त्याला पुन्हा उजळणी दिली जाते. पक्ष जर काँग्रेस असेल तर ओघाने ते आलेच. तेच नेमके या विधानसभा निवडणुकीच्या काळात घडले. नागपुरात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. त्याचा किती फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला किती झाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा