मुंबई : महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे धोरण असून ते सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी व ओबीसींचे आरक्षण काढून घेतील, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना महायुती सरकारच्या शपथविधीचे सोहळ्याचे आमंत्रण द्यायला मी आलो आहे, असे गुरुवारी शिवाजीपार्क येथे महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत सांगितले. ‘ एक है, तो सेफ है ’, हा नारा पुन्हा देत महाराष्ट्रातील जनता हरियाणाप्रमाणेच महाविकास आघाडीला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा