सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या नेतृत्वाची सुरू झालेली स्पर्धा आता विधानसभा निवडणुकीवेळी निर्णायक वळणावर पोहचण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यातच जिल्हा नेतृत्वाची स्पर्धा होण्याची चिन्हे गेल्या दोन दिवसातील दोघांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहेत. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. राष्ट्रवादीने चार आमदारांचे तर काँग्रेसने पाच आमदारांचे लक्ष्य ठेवले असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा