Maharashtra-Karnataka border row : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातला सीमावाद आजचा नाही. शुक्रवारी घडलेल्या घटनेने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. २१ फेब्रुवारीच्या रात्री बेळगाव या ठिकाणी कंडक्टरला मारहाण करण्यात आली. ज्यानंतर दोन्ही राज्यांमधल्या बस सेवांना स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर बंदी घातली. ज्यानंतर कर्नाटकनेही हाच निर्णय घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला वाद आजचा नाही बराच जुना आहे. त्या वादाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा