शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमचाच गट हा खरा पक्ष सुरू असलेला दावा, राज्यात आम्हीच श्रेष्ठ हा भाजपकडून सुरू असलेला प्रचार या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जनाधार आहे हे फुटीनंतर जनतेच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचे किती नुकसान करते यावरही निकाल अवलंबून असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा